आंबा घाटात भीषण अपघातः टँकर व दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आज सकाळी टँकर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला आज सकाळी साधारण ९ - वाजणेचे दरम्यान आंबा घाटात झालेल्या बारा चाकी टँकर व दुचाकी अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. 

 खाशबा शेवाळे वय ५६ हे आपल्या ताब्यातील दुचाकी बुलेट घेऊन साखरप्याच्या दिशेने येत असताना कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या टँकरला धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. 

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button