रत्नागिरी जिल्ह्यात 9 जुलैपर्यंत पावसाचा रेड अलर्ट

रत्नागिरी : भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 5 जुलै ते 9 जुलै 2022 या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार (रेड अलर्ट) स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button