वादळसदृश्य वातावरणामुळे आणि हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यामुळे मच्छिमार धास्तावले

गेले चार ते पाच दिवस सततच्या बिघडलेल्या वादळसदृश्य वातावरणामुळे आणि हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यामुळे मच्छिमार बांधव धास्तावले आहेत. त्यांनी जयगड, दाभोळ व आंजर्ले खाडीचा आश्रय घेतला. या तिन्ही ठिकाणी ५०० हून अधिक नौका आल्या आहेत. सध्या बंपर मासळी मिळायला लागली होती. त्यातच हवामान खराब झाल्याने मच्छिमारांचे मोठे नुकसान होणार आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button