देवरूख आगारातून सोडलेल्या एसटीच्या १२० गाड्यांमधून ५ हजार २०० प्रवाशांची वाहतूक

गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांकडून परतीच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाला पसंती दिली असून गेल्या पाच दिवसात देवरूख आगारातून सोडलेल्या एसटीच्या १२० गाड्यांमधून ५ हजार २०० प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. तर विविध गावांमधून ग्रुप बुकींगलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आगार व्यवस्थापक सागर गाडे यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button