रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा, ना. देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा करावा -दिपक बेेंद्रे

राजापूर तालुक्यामध्ये ६५ टक्के कुणबी समाज असून आज स्थानिक पातळीवर नोकरी व्यवसाय नसल्याने समाजातील सुशिक्षित बेरोजगार मुले मुंबईकडे धाव घेत आहेत. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प झाल्यास आमच्या कुणबी समाजातील मुलांना गावातल्या गावात रोजगार मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प या तालुक्यातच व्हावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी भाजपा तालुका उपाध्यक्ष आणि कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण समिती राजापूरचे अध्यक्ष दिपक बेंद्रे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button