पर्जन्यमानविषयक इशारा

रत्नागिरी दि.22:- भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 22 जुलै ते 26 जुलै 2021 या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button