
ताउत-के चक्री वादळ, वीज पुरवठा गोषवारा रत्नागिरी जिल्हा
रत्नागिरी जिल्ह्यातील चक्रीवादळ परिस्थिती मुळे वीज प्रणाली बाधित झाली त्याचा दिनाक 18 मे दुपारी 3 वाजता गोषवारा.
1 एकूण गावे 1239 पैकी 1112 सुरू 127 अद्यापि बाधित
- एकूण उपकेंद्रे 55 पैकी 54 सुरू 01 बंद
- ट्रान्सफॉर्मर 7548 पैकी 6466 सुरू 1082 सुरू होणे बाकी
- एकूण वीज कनेक्शन 545120 पैकी 473259 सुरू 71861 सुरू होणे बाकी
- HT पोल 441 बाधित अद्याप
- LT पोल -1014.- बाधित
09 मनुष्यबळ, कंपनी चे 71 टीम माणसे 910, कंत्राटी 33 टीम माणसे 304
कोविड हॉस्पिटल्स 39 पैकी39 पुन्हा वीज सुरू ऑक्सीजन प्लंट्स 3 पैकी 3 पुन्हा सुरू 100% सुरू
वरील माहिती आत्तापर्यंत झालेल्या सर्वेक्षणानुसार आहे. यात आणखी वाढ होऊ शकते.
महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता श्री देवेंद्र सांयनेकर, कार्यकारी अभियंता श्री रामलिंग बेले, श्री शिवतारे आणि श्री कैलास लवेकर ही प्रत्यक्ष कामाचे ठिकाणी उपस्थित असून परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील चक्री वादळामुळे बाधित झालेला वीज पुरवठा काही प्रमाणात सुरळीत झाला आहे, व उर्वरित वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी युद्ध पातळी वर काम सुरू आहे.
वादळ सुरु झाल्या पासून संपूर्ण जिल्ह्यातील 100% कोरोणा हॉस्पिटल्स आणि ऑक्झिजन प्लांट अथक परिश्रम करून सुरू करण्यात यश आले आहे.
www.konkantoday.com