रत्नागिरी जिह्यातील अनेक मच्छीमार नौकांनी सुरक्षिततेसाठी विविध बंदराचा आसरा घेतला

रत्नागिरीः- तौक्ते’वादळाचा संदेश आल्यानंतर मच्छीमारांची एकच धावपळउडाली आहे. १५ मे व १६ मे दरम्यान वादळ रत्नागिरीजिल्ह्याकडे सरकण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातजिल्हाधिकाऱ्यांकडून मच्छिमारांना व किनारपट्टीलगत
राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा संदेश आल्यामुळे मच्छीमारांनी सुरक्षितते साठी ठिकठिकाणच्या बंदरांचा आसरा घेतला आहे.जिल्ह्यातील प्रमुख बंदरांवर सध्या मासेमारी नौकांनी गर्दी केलीआहे.वादळाच्या सतर्कतेचा संदेश मिळाल्याने हर्णे बंदरातील नौकांनीआंजर्ले, जयगड, दाभोळ (रत्नागिरी), दिघी(रायगड) खाडीत तसेच मिरकरवाडा व अन्य बंदरात
आसरा घेतला आहे. रत्नागिरीतील नौकांनी देखील सुरक्षिततेसाठी बंदरातच राहणे पसंत केले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button