अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या लॉकडाउनच्या निर्णयाचं समर्थन केलं

अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या लॉकडाउनच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. “महाराष्ट्रातील रुग्ण आणि मृत्यूदर पाहता जर विचार करुन काही निर्णय घेतला असेल तर आपण त्याचा आदर केला पाहिजे. काही दिवस आपण धीर धरायला हवा.ब्रेक दे चेनसाठी हे गरजेचं आहे,” असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन अमृता फडणवीस यांनी यावेळी लोकांना केलं.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button