
रत्नागिरी जिल्ह्यातील ५८४ शाळांमधील ४० हजार ३०५ विद्यार्थ्यांनी ‘वरच्या वर्गात’ उडी मारली
राज्यात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्याने शासनाने पहिली ते आठवीपर्यतच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५८४ शाळांमधील ४० हजार ३०५ विद्यार्थ्यांना ‘वरच्या वर्गात’ ढकलण्यात आले आहे.
गतवर्षी कोरोनामुळे दि. १५ मार्चपासून शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या होत्या. कोरोना रुग्ण वाढल्यामुळे सुरक्षिततेसाठी परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता
www.konkantoday.com