रत्नागिरी शहरानजिकच्या शिळ येथील सड्यावरलागलेल्या वणव्यात आंबा आणि काजूची शेकडो कलमे जळून खाक

रत्नागिरी शहरानजिकच्या शिळ येथील सड्यावरलागलेल्या वणव्यात आंबा आणि काजूची शेकडो कलमे जळूनखाक झाली. या आगीत बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसानझाले ऐनहंगामात लागलेल्या आगीने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसानकेले आहे. अचानक लागलेला हा वणवा मिरजोळे येथील सुमारे२५ एकर परिसरात पसरला. या वणव्यात आंबा काजूची झाडेभस्मसात झाली आहेत. हि आग या परिसरातून जाणाऱ्या विद्युतवाहिनीमुळे लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button