मत्स्य विद्यापीठ हे कोकणातच किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यातच व्हायला हवे-रविंद्र चव्हाण

कोकणाला लाभलेला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा पाहता राज्यात होणारे मत्स्य विद्यापीठ हे कोकणातच किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यातच व्हायला हवे असा आग्रह कोकणातील सर्वच आमदारांनी धरला आहे व ते कोकणातच व्हायला हवे अशी आग्रही भूमिका भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी बंदर विकास राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मांडली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button