प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान उफाळलेल्या हिंसाचारात मोठ्याप्रमाणावर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान तर झालंच, शिवाय ८६ पोलीस देखील जखमी झाले. या प्रकारणी आतापर्यंत १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापैकी ५ गुन्हे ईस्टर्न रेंजमध्ये दाखल केले गेले आहे.
ट्रॅक्टर मोर्चासाठी पोलिसांनी ठरवून दिलेल्या नियमांचे मोर्चेकरी शेतकऱ्यांकडून उल्लंघन केले गेले असल्याचा दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. तर, शेतकऱ्यांना भडकावल्या गेल्याचा आरोप शेतकरी नेत्यांकडून केला गेला आहे.
www.konkantoday.com
Home राष्ट्रीय बातम्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान उफाळलेल्या हिंसाचारात मोठ्याप्रमाणावर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान तर ८६...