गावाचा होकार असेल तरच ग्रामपंचायतींचा समावेश नगरपालिकेमध्ये केला जाईल-उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
रत्नागिरी शहराच्या हद्दवाढीबाबत आपण प्रत्येक गावात जाऊन लगतच्या गावांशी चर्चा करणार आहोतअसे तंत्र उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले . गावाचा होकार असेल तरच ग्रामपंचायतीचा समावेश नगरपालिकेमध्ये केला जाईल. अन्यथा आपण जनतेबरोबर राहणार असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com