राज्यात गेल्या पाच दिवसांपासून १८३९ पक्ष्यांचा मृत्यू झाला. त्यातील २१८ पक्षी मंगळवारी दगावले, असे राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. मुंबई, दापोली, परभणी, लातूर येथील पक्ष्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव दिसून आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com