अतिक्रमणे हटविण्याबाबत रत्नागिरी नगरपरिषदेने मनावर घेतल्याने रत्नागिरी शहर मोकळा श्वास घेऊ लागले

रत्नागिरी नगरपालिकेच्यासर्वसाधारण सभेत नगराध्यक्षबंड्या साळवी यांनी दिलेल्या आदेशानुसार रत्नागिरी शहरातअतिक्रमण हटावला सुरुवात झाली आहे. मारुती मंदिर येथून
खोके हटविण्यास सुरुवात झाली
मंगळवार सकाळपासून रस्त्यावरील फुटपाथवर असणारीअतिक्रमणे, टपऱ्या हटवण्यासाठी नगरपालिका सज्ज झालीहोती सकाळपासून ही कारवाई सुरू झाली असून मारुती मंदिरयेथील टपऱ्या उचलण्यात आल्या आहेत. यासाठी जेसीबी ,
इतर गाड्यांचा वापर करण्यात आला आहे.अतिक्रमणे हटवण्याची ही मोहीम अशीच सुरू राहील असे रत्नागिरी नगर परिषदेचे आरोग्य सभापती राजन शेटय़े यांनी सांगितले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button