मालगुंड समुद्रकिनारीतीन पर्यटक बुडाले,तीन पैकी दोघांना वाचवण्यात यश,एकाचा मृत्यू

रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड समुद्रकिनारी आलेलेतीन पर्यटक बुडाल्याची घटना आज सकाळी दहावाजण्याच्या सुमारास घडली. बुडालेल्या तीनपैकी दोघांना
वाचवण्यात यश आले असून या घटनेत एकाचा मृत्यू झाला
आहे.बुडालेले तिघेजण मुंबई येथील असल्याचे कळते हे पर्यटक पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आले होते. शनिवारी सकाळी हेतिघेजण मालगुंड समुद्रकिनारी फिरण्याकरिता गेले होते.
समुद्रात आंघोळीकरिता गेले असता तिघेजण समुद्राच्यापाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. यापैकी दोघांना
वाचवण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button