रत्नागिरी पालिका प्रशासनाने मास्क न वापणार्‍या नागरिकांना केला दंड

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाची रत्नागिरी पालिका प्रशासनाने काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. मास्कचा वापर न करता त शहरात फिरणाऱ्या नागरिकांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड आकारण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आतापर्यंत ६६ जणांवर कारवाई करण्यात आली असून ३३ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button