राज्यपालांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवे. अन्यथा लाखाे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका ,सामना’च्या अग्रलेखातून टिका
राजभवनाच्या दारावर काही चक्रम वादळे अधूनमधून आदळत असतात. राज्यपालांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवे. अन्यथा लाखाे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे’ अशा कानपिचक्या ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आल्या आहेत.
‘राज्यपाल व राज्य सरकारमध्ये सध्या पदवीच्या अंतिम परीक्षा घेण्यावरुन मतभेदांचे जाहीर प्रदर्शन सुरु आहे. राज्यपालांच्या सद्सदविवेकबुद्धी बुद्धीवर आमचा विश्वास आहे, पण राजभवनाच्या दारावर काही चक्रम वादळे अधूनमधून आदळत असतात.राज्यपाल हे भले गृहस्थ आहेत. त्यांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवे. अन्यथा लाखे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे’ अशी भीती अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.
www.konkantoday.com