रत्नागिरी नगर परिषदेच्या दांडे अडोम येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा मार्ग मोकळा

रत्नागिरी नगर परिषदेच्या दांडे अडोम येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाने नगरपरिषदेची याचिका ग्राह्य धरुन न.प.च्या बाजुने निकाल दिला नगरपरिषदेच्या वतीने ॲडव्होकेट राकेश भाटकर यांनी सर्वोच्च न्यायालयात काम पाहिले.यामुळेघनकचराप्रकल्पाचे रखडलेले काम सुरु हाेऊ शकणार आहे.रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने सन २००५ सालामध्ये दांडे एडोम या गावातील जागेची पाहणी करून त्या जागेवर ती रत्नागिरी नगरपरिषदेला घनकचरा प्रकल्प उभी करण्यासाठी जागा देण्यात आली होती. दांडे अडोंम गावातील काही सदस्यांनी दिवाणी न्यायालय मध्ये दावा दाखल केला होता. सदरचा दावा हा दिवाणी न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यावर झालेल्या अपिला वरती जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालय यांनी ग्रामस्थांच्या बाजूने निर्णय दिला होता.त्यावरती रत्नागिरी नगर परिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष राहुल पंडित व मुख्याधिकारी माळी याने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले हाेते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button