लॉकडाऊन उठेपर्यंत राज्यात एसटी बससेवा सुरू होणार नाही

लॉकडाऊनचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसला असून कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला असल्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते रत्नागिरी दौर्‍यावर आले होते. 20 एप्रिलनंतर जिल्हाबंदी कायम असल्याचे सांगून लॉकडाऊन उठेपर्यंत राज्यात एसटी बससेवा सुरू होणार नसल्याचेही पालकमंत्री अ‍ॅड. परब यांनी यावेळी स्पष्ट केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button