महामार्गावरील भरलेले खड्डे देखील ठरतायेत अपघाताला कारणीभूत

मुंबई गोवा महामार्गावर पावसाळ्यात पडलेले खड्ड्यांबाबत कोकणातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. गणपतीच्या दरम्यान व आता पाऊस कमी झाल्यानंतर हे खड्डे भरण्याचे काम सुरू आहे परंतु हे खड्डे भरताना कोणत्याही निकष लावण्यात येत नाही. हे खड्डे खडी घालून भरण्यात आले असले तरी त्याला लेव्हल नसल्यामुळे यावरून वाहन चालवणे धोकादायक ठरत आहे.या खड्ड्यात भरण्यात आलेली खडी संपूर्ण रस्त्यावर पसरल्याने दुचाकीस्वारांना हे रस्ते अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button