जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा आमदार संजय कदम यांची मागणी

जिल्ह्यात काही दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कडे करणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. जिल्ह्यातील वित्तहानीचा पंचनाम्याला अद्याप मुहूर्त मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.या संदर्भात त्यांनी आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button