- पावसाचा सर्वात मोठा फटका दुबईला बसला,दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात पाणी
- लोकसभा निवडणूक – 2024 तिसऱ्या दिवशी २ उमेदवारांची ४ नामनिर्देशन पत्र दाखल -निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह
- बुधवारी तुरळक ठिकाणी उष्मालाटेची शक्यता : बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी**रत्नागिरी, दि.16 (जिमाका) : प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून प्राप्त पूर्व सूचनेनुसार उद्या बुधवार दि. 17 एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. या सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी उष्मा लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.
- ठाकरे गटाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला
- रत्नागिरी परिसरातील मारूती मंदिर येथील महिला मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदी मेघना शहा
- महिलेशी अतिप्रसंग केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेलाच मारहाण
- ग्रीन फीलमधून कोकणच्या कॅलिफोर्नियाचे स्वप्न साकारूया, महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांचे जनतेला आवाहन
- विलास रहाटेने पिंपळ पानावर साकारली डॉ. आंबेडकरांची रांगोळी
- प्रचंड उष्णतेमुळे जलसाठ्यांची होतेय वेगाने वाफ
- भरणेतील नव्या जगबुडी पुलावर विरूद्ध दिशेने वाहने हाकणार्यांवर पोलिसांची करडी नजर
ताज्या बातम्या
-
Uncategorised
पावसाचा सर्वात मोठा फटका दुबईला बसला,दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात पाणी
युनायटेड अरब अमिराती हा वाळवंटी देश म्हणून ओळखला जातो. पण, सध्या या देशात पावसाने हाहाकार माजवला आहे असंच म्हणावं लागेल. अनेक भागात पुराची स्थिती निर्माण झाली आहे.पावसाचा सर्वात मोठा फटका दुबईला बसला आहे. दुबईला येणारी…
Read More »
स्थानिक बातम्या
-
स्थानिक बातम्या
लोकसभा निवडणूक – 2024 तिसऱ्या दिवशी २ उमेदवारांची ४ नामनिर्देशन पत्र दाखल -निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह
*रत्नागिरी, दि. १६ (जिमाका) – नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी विनायक भाऊराव राऊत यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)…
Read More » -
स्थानिक बातम्या
बुधवारी तुरळक ठिकाणी उष्मालाटेची शक्यता : बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी**रत्नागिरी, दि.16 (जिमाका) : प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून प्राप्त पूर्व सूचनेनुसार उद्या बुधवार दि. 17 एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. या सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी उष्मा लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.
काय करावे-* पुरेसे पाणी प्या. तहान लागली नसली तरीही, दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री…
Read More » -
स्थानिक बातम्या
ठाकरे गटाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला
ठाकरे गटाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज आज…
Read More » -
स्थानिक बातम्या
रत्नागिरी परिसरातील मारूती मंदिर येथील महिला मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदी मेघना शहा
स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या रत्नागिरी परिसरातील मारूती मंदिर येथील महिला मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी मेघना बिपिन…
Read More » -
स्थानिक बातम्या
महिलेशी अतिप्रसंग केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेलाच मारहाण
महिलेशी अतिप्रसंग केल्याचा जाब विचारण्यासाठी कुटुंबासमवेत गेलेल्या महिलेलाच बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी चिपळूण तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी…
Read More » -
स्थानिक बातम्या
ग्रीन फीलमधून कोकणच्या कॅलिफोर्नियाचे स्वप्न साकारूया, महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांचे जनतेला आवाहन
ग्रीन फीलच्या माध्यमातून कोकणच्या कॅलिफोर्नियाचे स्वप्न या महायुतीच्या माध्यमातून आपण सर्वांनी साकारूया, असे आवाहन महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी जनतेला…
Read More » -
स्थानिक बातम्या
विलास रहाटेने पिंपळ पानावर साकारली डॉ. आंबेडकरांची रांगोळी
देवरूखचा सुपुत्र रहाटे हा नेहमीच कलेच्या माध्यमातून चर्चेत आहे. आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपली कला पेश करत आहे. पिंपळाच्या पानावर भारतरत्न…
Read More » -
स्थानिक बातम्या
प्रचंड उष्णतेमुळे जलसाठ्यांची होतेय वेगाने वाफ
दिवसागणिक वाढलेले तापमान तीव्र पाणीटंचाईकडे घेवून जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्याही तीव्र होत आहे. चालू एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात…
Read More »